संवाद हरवलाय.
सर्वाना 'आनंदयात्रा' हवी ,"
आनंदयोग" मात्र कुणालाच नको.
"मनमंदिरा ,तेजाने उजळून घेई ,साधका।
सर्वाना 'आनंदयात्रा' हवी ,"
आनंदयोग" मात्र कुणालाच नको.
गाणी हवी , सूर नको आणि सूरातली कट्यार तर नकोच नको.
"मनमंदिरा ,तेजाने उजळून घेई ,साधका।
संवेदना ,"संवादे" सह"वेदना" जपताना।।"
अहो , वेदनेला पाहूनच जिथे सगळे पळपूटे पळून जातात ,
तिथे कसला आलाय "सह"वास-संवाद ?
तिथे कसला आलाय "सह"वास-संवाद ?
पण "आनंदयोगाची" कट्यार हवी असेल,
तर ही बंदिश टोचून घेण्याची क्षमता हवी तरच स्वयंप्रकाश मिळेल ,काजव्यांसारखा!
तर ही बंदिश टोचून घेण्याची क्षमता हवी तरच स्वयंप्रकाश मिळेल ,काजव्यांसारखा!
No comments:
Post a Comment